भारतातील भरभराटीच्या स्टार्ट-अप इकोसिस्टममुळे उद्भवणारे नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान काही महत्त्वाच्या आव्हानांवर यशस्वी उपाय प्रदान करीत आहे. अटल मिशन फॉर रिज्युव्हेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन 2.0 (AMRUT 2.0) अर्थात वॉटर सिक्योर सिटीज ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नावीन्यपूर्ण उपाय योजना विकसित करून आणि नागरी जल व सांडपाणी क्षेत्रातील गुंतागुंत दूर करण्यासाठी या परिसंस्थेचा वापर करण्याची गरज आहे.