हिंदी, प्रादेशिक भाषा आणि इंग्रजी भाषेतील पारंपारिक आणि नव्याने रचलेल्या कवितांचे पुनरुज्जीवन आणि लोकप्रिय करणे हा 'बालपन की कविता' या उपक्रमाचा प्रयत्न आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये युवा मनांचे सक्षमीकरण आणि भविष्यातील जगात नेतृत्वाच्या भूमिकेसाठी तरुण वाचक/विद्यार्थी तयार करू शकतील अशी लर्निंग इको-सिस्टीम तयार करण्यावर भर देण्यात आला आहे.