ग्रामीण भागातील जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि राहणीमान सुलभ करण्यासाठी, माननीय पंतप्रधानांनी 15 ऑगस्ट 2019 रोजी जल जीवन मिशन (JJM) हर घर जलची घोषणा केली. देशातील प्रत्येक ग्रामीण घराला नळाच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.